“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अयोध्येत भूमिपूजनाला असलेल्या राम जन्मभूमी ट्रस्टच्या प्रमुख महंतांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिनानिमित्त लाल किल्ल्यावर कार्यक्रम आहे. आता पंतप्रधानांनाच प्रोटोकॉलनुसार क्वारंटाइन व्हावं लागतंय की काय असं वाटत आहे,” असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्ती केलं. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
हे वाचा- उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 4499 पदांकरिता ऑनलाईन अर्ज.
हे वाचा- मालेगाव येथे ४२७ पदांची भरती २०२०.
हे वाचा- दंतवैद्यक आणि पद्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच.