अधिकाऱ्यावर झाला गुन्हा दाखल,मुख्यमंत्र्यांना दिली खोटी माहिती

कोरोना (Corona) पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्यानं अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav…

भाजपा आमदाराचा सरकारला सवाल: मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करताय का?

मुंबई – मराठा समाजाच्या आरक्षणाला (Maratha reservation) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. अशावेळी राज्यात…

बच्चू कडूंचा कंगनावर हल्लाबोल

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करत तिची खिल्ली उडवली आहे.

राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

डॉक्टरांना (Doctor) जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या सरकारला स्वत:च्या जबाबदारीचा विसर पडल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सरकारवर…

नितेश राणेंचा हल्लाबोल: महाराष्ट्र शासनाच्या गलथान कारभारामुळे जीव गेला.!

नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका करत थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल: ठाकरे सरकारने बदल्यांचा धंदा सुरू केला

राज्यात करोनाचं (Corona) संकट वाढलं आहे.

कोरोना संदर्भात: राज्य सरकारचा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टीकेनंतर अखेर राज्य सरकारनं ई-पास संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सांभाळता येत नाही आणि चालले दुसरे राज्य सांभाळायला: नारायण राणेंनी केला घणाघाती आरोप

मुंबई : “महाराष्ट्र सांभाळत येत नाही, आणि चालले देशातील दुसरी राज्य सांभाळायला”, असे ट्विट नारायण राणे…

error: Content is protected !!