Blog

ठाकरे सरकारने टाकले ‘हे’ सावध पाऊल ; कृषी कायद्यांचे काय?

केंद्राने जे कृषिविषयक कायदे केले आहेत त्या अनुषंगाने राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी देखील चर्चा करण्यात…

धक्कादायक ! सामूहिक बलात्कारानंतर दलित मुलीचे पाय तोडले

आणखी एका २२ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. उत्तर…

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी तरुणांची आत्महत्या

बीड, 30 सप्टेंबर: सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती देत खटला घटनापीठाकडे वर्ग केला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर…

अनलॉक 5 मध्ये चित्रपटगृह होणार खुली; केंद्राने जारी केले गाईडलाईन्स

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home Ministry) अनलॉक 5 (Unlock 5) चे गाईडलाईन्स (Unlock…

राजस्थानपुढे १७५ धावांचे आव्हान

राजस्थानने यावेळी नाणेफेक जिंकून केकेआरला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. केकेआरला यावेळी चांगली सुरुवात करता आली…

राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवले

Maharashtra Lockdown

तब्बल 28 वर्षानंतर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष सुटका

6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर फैजाबादमध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आल्या होत्या.

न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का? हाथरस प्रकरणावर संजय राऊतांचा संताप

मुंबईः उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली…

स्वतःच्या नातवाची लायकी काढतात ते मराठा समाजाला काय मान देणार?, राणेंचा पवारांना टोला

मुंबईः मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांना टोला लगावल्यानंतर भाजप नेते निलेश…

पहाटेचा मुहूर्त साडेचार वर्षे महाराष्ट्रात येणार नाही ; शिवसेनेचा विरोधकांना टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबईत एका हॉटेलात भेट झाली.…

error: Content is protected !!