धरूर शहराला पाणी पुरवठा योजनेची मंजूर झाल्या तरी देखील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती

धरूर शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी आजवर पाच पाणी योजना मंजूर झाल्या तरी देखील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहराला सध्या मांजरा धरणावरून पाणी पुरवठा चालू आहे. मात्र या योजनेला मोठा काळ लोटल्याने ही जलवाहिनी जीर्ण झाली आहे, परिणामी नेहमीच पाणी पुरवठा खंडित होऊन नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो आहे.

शहरासाठी २०१४ साली सुजल योजने अंतर्गत २२ कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर झाली होती मात्र स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप व गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही पाणी योजना बारगळली. पुन्हा २०२४ साली नगरपरिषदच्या वतीने शहराच्या पश्चिमेस असलेल्या साठवण तलावातून पर्यायी दीड कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली व काम पूर्णत्वास गेले यामुळे कमी अधिक प्रमाणत शहराची तहान भागात आहे.

प्रशासक तथा मुख्यकार्यकारी महेश गायकवाड यांनी २०२३ साली नव्याने पाणी योजना प्रस्ताव नगरपरिषदे ला पाठवला होता या प्रस्तावाला ६५ कोटी रुपयांची मानसान्य मंजुरी मिळाली. परंतु (ता.१८/२४) रोजी शासन निर्णय प्रसिद्ध झाला. पुढील अनेक वर्षां तरी तहान भागणार आहे. या मोजजाऱ्यांच्या आजमार पाच पाणी योजना बागडल्या असल्या आहे. मात्र पुणे हॉस्पिटल का अशा पाशा नागरिक उपस्थित करत आहेत.

किल्लो शहर शहरसदस्य कडलेकर पाणी पुरवठा योजना ही २०१४ मध्ये मंजुर झाली परंतु स्थानिक नगरपरिषद व राजकीय कार्यकर्त्यांनी योजना दुष्काबन करण्या कारण पुणे हॉस्पिटल नाही. दहा वर्षानंतर कडलेकर कुशलिकार पाणी पुरवठा साहेब यांनी वाचव नियावला करून कुशलिकारी पाणी पुरवठा योजनेस निधी वाढून वेताळ आणि कावेळ काढूक आहे.

कुशलिकारी पाणी पुरवठा योजने पुर्ण झाल्यास यासकी आमही अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दहा वर्ष लुले केले. कुशलिकी पाणी पुरवठा योजनेस वाढीव निधी आला त्यायोगाम कामही पूर्ण होईल.

धरूर शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वर्षांनुवर्षे भटकंती करावी लागली आहे. पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरी मिळाल्या तरी त्यांची तहान भागली नाही. याचे कारण आहे स्थानिक राजकारणी आणि अधिकाऱ्यांची उदासीनता. यामुळे शहराचा विकासही खुंटला आहे. आता नागरिकांना आशा आहे की कुशलिकारी पाणी पुरवठा योजना पूर्ण होईल आणि त्यांच्या तहान भागेल.

error: Content is protected !!